• Home
  • ताज्या बातम्या
  • मंत्रालय
  • विधानमंडळ
  • मुंबई
  • व्हिडीओ
  • उत्तर महाराष्ट्र
  • कोकण
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
Search
Logo
  • Home
  • ताज्या बातम्या
  • मंत्रालय
  • विधानमंडळ
  • मुंबई
  • व्हिडीओ
  • उत्तर महाराष्ट्र
  • कोकण
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • विदर्भ
Sign in
Welcome! Log into your account
Forgot your password? Get help
Password recovery
Recover your password
A password will be e-mailed to you.
Saturday, June 14, 2025
Sign in / Join
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • विधानमंडळ
  • मंत्रालय
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या बातम्या
  • महत्वाची माहिती
  • व्हिडीओ
Facebook
Instagram
Twitter
Vimeo
Youtube
Logo
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • विधानमंडळ
  • मंत्रालय
  • ब्रेकिंग न्यूज
  • ताज्या बातम्या
  • महत्वाची माहिती
  • व्हिडीओ
Home ब्रेकिंग न्यूज कर्जदारांना मोठा दिलासा; कर्जाचे हप्ते आणि वसूलीला तीन महिने स्थगिती !
  • ब्रेकिंग न्यूज

कर्जदारांना मोठा दिलासा; कर्जाचे हप्ते आणि वसूलीला तीन महिने स्थगिती !

By
Editor
-
March 27, 2020

मुंबई नगरी टीम

मुंबई : मार्च अखेरीस राज्यातील कर्जदारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असून,कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या कर्जांचे तीन हप्ते आणि कर्जाच्या हप्त्यांची वसूली तीन महिन्यांसाठी स्थगित करा असा सल्ला रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी बँकाना दिला आहे.

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी पत्रकार घेवून अडचणीत असलेल्या नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. तीन महिने कर्जाचे हप्ते स्थगित करा आणि कर्जाच्या हप्त्यांची वसूली तीन महिन्यांसाठी स्थगित करण्याचा सल्लाही बँकांना शक्तिकांता दास यांनी दिला आहे. आता पुढील निर्णय संबंधित बँका घेतील त्यामुळे सर्वसामान्यांना सामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

रेपो दरात कपात करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. रेपो दरात ०.७५ टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. निर्णयामुळे सर्व प्रकारचे कर्ज स्वस्त होणार आहेत. रेपो दर ५.१५ टक्क्यांवरून ४.४ टक्क्यांवर आला आहे. तर रिव्हर्स रेपो दरात ०.९० टक्क्यांची कपात केली आहे. यामुळे रिव्हर्स रेपो दर ४.९० टक्क्यांवरून ४ टक्क्यांवर आला आहे.याव्यतिरिक्त रिवर्स रेपो दरातही ०.९० टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं घेतला आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे सर्व प्रकारच्या कर्जाच्या हप्त्याची रक्कम कमी होणार आहे.

  • TAGS
  • Bankers
  • Corona
  • farmers
  • farmers account
  • loan
WhatsApp
Facebook
Twitter
Linkedin
ReddIt
Email
Telegram
    Previous articleशरद पवार आज  फेसबुक पेजवरून जनतेशी संवाद साधणार
    Next articleराज्यात चिकन,मटण, मासे आणि फळविक्रीला परवानगी
    Editor

    RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

    कांद्यावरील निर्यात शुल्क ४० टक्क्यांवरून २० टक्के ! फडणवीसांनी मानले पंतप्रधानांचे आभार

    कोरोना काळात काँग्रेस व मविआ सरकारचाच उत्तर भारतीयांना मदतीचा हात

    शेतकऱ्यांना जीएसटीमधून वगळणार,पीक वीमा योजनेची पुनर्रचना करणार

    शेतकऱ्यांच्या दस्तनोंदणीद्वारे ५ कोटी पेक्षा जास्तीची शुल्कमाफी

    घरात बसून काम केले असते तर एसटी महामंडळ नफ्यात आले नसते : उदय सामंतांचा उद्धव ठाकरेंना टोला

    मुजोर बँकांना कडक शब्दात समज देऊन शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन द्या

    ताज्या बातम्या

    विधानभवनात मना सारखं केबिन न मिळाल्याने ‘कॅबिनेट’ मंत्र्याने टाकलाय कार्यालयावर बहिष्कार...

    July 28, 2023

    संजय राऊतांच्या अडचणीत वाढ ; राऊतांच्या वक्तव्यामुळे विधानसभा आणि विधान परिषदेत...

    March 1, 2023

    ५० खोके एकदम ओके… ! विरोधकांच्या घोषणांनी विधानभवन परिसर दणाणला

    December 19, 2022

    ठराव मंजूर : औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर; तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’

    August 25, 2022

    शहाजी पाटलांच्या मतदानावेळी’काय झाडी,काय डोंगार,काय हाटील’,यामिनी जाधवांवेळी ईडी…ईडी

    July 3, 2022

    खास तुमच्यासाठी

    मंत्रिमंडळाचा निर्णय : यावर्षी सुद्धा मालमत्ता कर वाढ नाही,ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

    मुंबई नगरी - February 5, 2024 0

    मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार कौशल्य प्रशिक्षण

    मुंबई नगरी - December 13, 2022 0

    दिव्यांगांसाठी खूशखबर : राज्यात स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करणार

    मुंबई नगरी - November 29, 2022 0

    मंत्रालयात युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न! पाचव्या मजल्यावरून मारली उडी

    मुंबई नगरी - November 17, 2022 0

    आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ ११ महत्वाचे निर्णय

    मुंबई नगरी - September 21, 2022 0

    लोकप्रिय बातम्या

    निवडणुकीचा अर्थसंकल्प : २१ ते ६० वयोगटातील महिलांना प्रत्येक महिन्याला मिळणार...

    June 28, 2024

    दुष्काळाबद्दल शिंदे-भाजपा सरकार गंभीर नाही

    May 24, 2024

    राज्य सरकार आणि पालिकेवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा

    May 14, 2024

    सामान्य प्रशासन विभागाची मोठी चुक; पुण्यात राज्यपालांऐवजी चंद्रकांत पाटीलांच्या हस्ते ध्वजारोहण...

    August 11, 2023

    छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर्श कार्य डोळ्यासमोर ठेवून राज्याचा कारभार

    August 9, 2023

    © Mumbai Nagri Designed by
    Tushar Bhambare +91 9579794143

    • About
    • Contact Us
    • Sitemap
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    कॉपी करू नका.